कानपूर पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. येथे कल्याणपूर क्रॉसिंगजवळील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी एका अल्पवयीन भाजी विक्रेत्याचा तराजू उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला. भाजी विक्रेते तराजू घेण्यासाठी गेले असता समोरून मेमू ट्रेन आली. अशा स्थितीत रेल्वेची धडक बसल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. या घटनेबाबत घटनास्थळी चांगलीच खळबळ उडाली होती.  यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  याप्रकरणी सध्या एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. हेही वाचा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)