कोरोना व्हायरस महामारीत भारताने व्हॅक्सीन मैत्री कार्यक्रम राबवला त्यामुळे जगभरतील अनेक देशांना लसींचा पुरवठा झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कोरोनाविरोधी लढ्याला मोठे बळ मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
व्हॅक्सिन मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारतानं अनेक देशांना लसींचा पुरवठा केल्यामुळे कोरोना विरोधी लढ्याला बळ मिळालं --पंतप्रधान नरेंद्र मोदी. @narendramodi @PMOIndia @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/BstJNHFnVy
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)