विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे वेळेत माहिती मिळत असल्यानं आपदा नियंत्रण करणं शक्य झाले, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. ते राष्ट्रीय आपदा नियंत्रण संस्थेच्या संमेलनात बोलत होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे वेळेत माहिती मिळत असल्यानं आपदा नियंत्रण करणं शक्य झालं--राष्ट्रीय आपदा नियंत्रण संस्थेच्या संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांचं प्रतिपादन. @DDNewslive @DDNewsHindi @AmitShah @NDRFHQ #NDRF pic.twitter.com/B6VVGPgAfQ
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)