COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर

भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत दिली आहे.

COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाधिक लोकांनी कोविड 19 ची लस टोचून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement