COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत दिली आहे.
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाधिक लोकांनी कोविड 19 ची लस टोचून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Naxals Surrender in Sukma District: सुकमा जिल्ह्यात 33 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण
Rohit Sharma : 'कोई गार्डन में घूमेगा तो', Rohit Sharma ने अखेर त्या डायलॉगची उघड केली खरी कहाणी
Significant Opportunity In Tools Sector: भारताला टूल्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी संधी- नीती आयोग
Advertisement
Advertisement
Advertisement