COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत दिली आहे.
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाधिक लोकांनी कोविड 19 ची लस टोचून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement