उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) काँग्रेस पक्षाने (Congress) तरुणांसाठी ‘भरती विधान’ हा वेगळा जाहीरनामा आणला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी 'भरती विधान' जारी केला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस महिला आणि तरुणांवर भर देत आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही  20 लाख लोकांना नोकऱ्या देऊ. तरुणांच्या उत्साहाला तडा गेला असल्याचे ते म्हणाले. तसेच, आम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी मदत करु.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)