झी मराठी वरील मालिका 'माझी तुझी रेशीम गाठ' यामधून अभिनेता श्रेयस तळपदे याने पुन्हा मराठी मालिकांमध्ये एन्ट्री घेतली आहे. तर त्याच्यासोबत काम करणारी बाल कलाकार मायरा म्हणजेच परी हिला सुद्धा प्रेक्षकांकडून पसंद केले जात आहे. अशातच श्रेयस आणि परी यांचा साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा सिनेमा पुष्पाने भुरळ पाडली आहे. त्याच्या सिनेमातील 'या' डायलॉगने मात्र त्या दोघांना वेड लावले आहे.

पहा व्हिडिओ-

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)