आंतरराष्ट्रीय

⚡भारत-बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना 50 वर्षे पूर्ण, शेख हसीना यांनी मानले भारताचे आभार

By टीम लेटेस्टली

भारताने 6 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली. आज मला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारचे औदार्य आठवते. बांगलादेशातील 10 दशलक्ष निर्वासितांना त्यांनी घरे दिली.

...

Read Full Story