⚡युद्धग्रस्त इराण आणि इस्रायलमधून 1700 हून अधिक नागरिक मायदेशी परतले
By Bhakti Aghav
भारतीय नागरिकांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावले उचलली आहेत आणि एअरलिफ्ट ऑपरेशन्स केले आहेत. तसेच अनेक देशांशी संपर्क स्थापित केला आहे.