इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान 20 जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. ही मालिका पाच सामन्यांची असेल आणि यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही करणार आहेत.
...