⚡तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताने घेतली 96 धावांची आघाडी
By Nitin Kurhe
तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या आहेत. भारतीय संघाची एकूण आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. केएल राहुल 47 आणि शुभमन गिल 6 धावा काढून नाबाद परतला. इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.