sports

⚡WTC 2025 फायनलच्या शर्यतीत हे चार संघ कायम

By Nitin Kurhe

IND vs AUS: गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील हा पराभव केवळ दोन दिवस आणि एका सत्रात झाला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या होत्या.

...

Read Full Story