दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. कारण टीम इंडियाने गेल्या 18 वर्षांपासून कटक स्टेडियममध्ये एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून संघ सलग आठवा सामना जिंकू शकतो. कटकच्या मैदानावर टीम इंडियाची आकडेवारी काय आहे ते जाणून घेऊया.
...