पाकिस्तानने रविवारी नवा इतिहास रचला. बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषक 2021 च्या शानदार सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार कोहलीच्या चेहऱ्यावर नैराश्य आणि दबाव स्पष्ट दिसत होता. कर्णधार कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण ते संघासाठी अपुरे ठरले.
...