भारतीय क्रिकेट संघासाठी यंदाचं वर्ष काही विशेष राहिले नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना मायदेशात विराट कोहलीच्या टीम इंडियाने धोबीपछाड दिला, पण आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळाडूंनी मात्र चाहत्यांची चांगलीच निराशा केली. मात्र भारतीय क्रिकेटसाठी दिलासादायक बातमी म्हणजे अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोक्ता आगमनाचा डंका वाजवला.
...