क्रिकेट

⚡ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आसामविरुद्ध केल्या 168 धावा

By Nitin Kurhe

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) उपांत्य फेरीत आसामविरुद्ध 168 धावा केल्या. म्हणजेच जर त्याने आणखी 32 धावा केल्या असत्या तर सलग 2 सामन्यात 2 द्विशतके ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला असता.

...

Read Full Story