दुसऱ्या डावात भारतीय संघाने सर्वबाद 364 धावा केल्या. यासह भारताने सहा धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात भारताकडून ऋषभ पंत आणि केएल राहुलने शानदार शतक झळकावले. तर इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.
...