दोन्ही संघ जवळपास सहा महिन्यांनी एकदिवसीय सामना खेळत असल्याने या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळलेली एकदिवसीय मालिका १-२ ने गमावली होती, त्यामुळे टीम इंडियासाठी ही कामगिरी सुधारण्याची मोठी संधी आहे.
...