By Amol More
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, हे खेळासाठी चांगले नाही. भारताने पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला. आता भारत आपल्या कर्णधाराला उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानला पाठवत नाहीये.
...