भारतीय क्रिकेट संघ 20 जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत मैदानात उतरणार आहे. नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी हा एक नवीन युग असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर फलंदाजी युनिटमध्ये अनेक मोठे बदल दिसणार आहेत.
...