By Nitin Kurhe
आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.