टीम इंडिया बऱ्याच काळानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) कसोटी क्रिकेट खेळणार आहे. हे दिग्गज खेळाडू बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी (Team India) खेळत आहेत. या दोघांपैकी एक खेळाडू संघाचा भाग होता. हेडिंग्ले कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुलने या दोघांच्या अनुपस्थितीवर दुःखद विधान केले आहे.
...