इंग्लंडमधील पहिल्या कसोटीत भारताची ही सर्वोच्च सलामी भागीदारी आहे. जयस्वाल आणि राहुल यांनी 39 वर्षांचा विक्रम मोडला आहे. या जोडीने सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत यांचा विक्रम मोडला आहे, ज्यांनी 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 64 धावांची सलामी भागीदारी केली होती.
...