पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, टीम इंडियाने आता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी होत होती. दरम्यान, मोठ्या स्पर्धांवर नजर टाकली तर, भारतीय संघ पुढील 12 महिन्यांत पाकिस्तानविरुद्ध एकूण 6 सामने खेळू शकतो. ज्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
...