sports

⚡दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारताने गमावल्या चार विकेट

By Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारताने 7 विकेट गमावून 454 धावा केल्या आहे. पहिल्या सत्रात भारताने 95 धावांत चार विकेट गमावल्या. शुभमन गिल (147), ऋषभ पंत (134), करुण नायर (0) आणि शार्दुल ठाकूर (1) पॅव्हेलियनमध्ये परतले.

...

Read Full Story