sports

⚡विश्वचषकात भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव

By Nitin Kurhe

प्रत्येक संघाचा एकाच गटातील इतर चार संघांशी एकदा सामना होईल आणि त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 18 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे.

...

Read Full Story