sports

⚡टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात नऊ गडी गमावून 314 धावा केल्या

By Amol More

पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने धमाका केला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

...

Read Full Story