जुलै महिन्यात भारत श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका दौर्यासाठी शिखर धवनला संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आवेश खान आणि आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातील पर्पल-कॅप हर्षलची निवड न केल्यामुळे चाहते संतापले आहेत आणि निवडकर्त्यांवर पक्षपात केल्याचा आरोप करत खडेबोल सुनावले.
...