कोलंबो भारतीय संघाने पावसाने बाधित झालेल्या तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्यात पहिले फलंदाजी करून 43 ओव्हरमध्ये 225 धावा केल्या आणि यजमान श्रीलंकेला विजयासाठी 226 धावांचे टार्गेट दिले आहे. श्रीलंकन गोलंदाज विशेषतः फिरकीपटूंसमोर टीम इंडिया फलंदाज अक्षरशः गारद झाले आणि आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारू शकले नाही.
...