क्रिकेट

⚡IND vs SL 2021: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडिया कर्णधार शिखर धवनच्या खांद्यावर असणार ‘ही’ मोठी जबाबदारी

By Priyanka Vartak

भारतीय क्रिकेट संघ आज, 25 जुलैपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अंतिम मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार असून त्याच्या खांद्यावर ही मालिका मोठी जबाबदारी असल्यासारखे आहे, कारण टीम इंडियाने आजवर श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका कधीही गमावली नाही.

...

Read Full Story