भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई कसोटीदरम्यान दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने प्रथम रिद्धिमान साहा आणि आर अश्विनची विकेट गमावली . वादात सापडलेल्या अश्विनने या सामन्यात पुन्हा असे काही केले, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला.
...