By Nitin Kurhe
पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की सेडन पार्कवर टीम इंडिया दमदार पुनरागमन करून मालिका बरोबरीत आणेल, परंतु पावसामुळे सगळ काही बिघडू शकते. यापूर्वी टी-20 मालिकेतही पावसाने मजा उधळली होती.
...