By Nitin Kurhe
टीम इंडिया गेल्या 18 वर्षांपासून इंग्लंडला त्यांच्या भूमीवर कोणत्याही कसोटी मालिकेत हरवू शकलेली नाही. ही आगामी मालिका खूप खास असेल कारण शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली ही संघाची पहिली कसोटी मालिका असेल.
...