सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. आता, एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची कमान आता रोहित शर्माकडे असेल. त्याच वेळी, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत हे देखील संघात परततील.
...