By Amol More
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. राहुल अवघ्या 7 धावा करून बाद झाला आणि त्याच्याशिवाय विराट कोहली केवळ 11 धावाच करू शकला.
...