इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय संघात बहुतेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तथापि, पहिल्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंडचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले आहेत. याचे कारण जाणून घेऊया.
...