By Nitin Kurhe
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. टीम इंडियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी आपल्या ताब्यात ठेवली आहे.
...