भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला आहे. भारतीय क्रिकेटमधील या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गिल आणि कंपनीला इंग्लंड दौरा संस्मरणीय बनवण्यासाठी गुरुमंत्र दिला आहे.
...