By टीम लेटेस्टली
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गांगुलीने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचा सामना उर्वरित सामना सारखाच आहे. संपूर्ण लक्ष आशिया कप जिंकण्यावर आहे.