विराट कोहली सामन्यातील तीनही स्वरूपात संघाचे नेतृत्व करीत असताना भारत सध्या चांगलाच स्थिर आहे आणि रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेने त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. परंतु, 2023 वर्ल्ड कप हा भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित आणि रहाणेसाठी कदाचित आयसीसीची अखेरची मोठी स्पर्धा सिद्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की - भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल?
...