क्रिकेट

⚡पहिल्या वनडेनंतर कर्णधार रोहित भडकला

By Nitin Kurhe

या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी अडचण ठरलेल्या मेहदी हसन मिराजने 38 धावांची नाबाद खेळी करत संघाला हरवलेला सामना जिंकून दिला. कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) काही खेळाडूंच्या कामगिरीवर खूश नव्हता आणि त्याने सामन्यानंतर मोठे वक्तव्य केले.

...

Read Full Story