⚡पहिला वनडे हरल्यानंतर कर्णधार शिखर धवनने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला दिला दोष
By टीम लेटेस्टली
सामन्यानंतर कर्णधार शिखर धवनने या पराभवासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले. त्याचबरोबर या पराभवातून धडा घेतल्यानंतर आता संघाला आणखी चांगली कामगिरी करायला आवडेल, असेही तो म्हणाला.