शेवटच्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) जोरदार खेळ केला. या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक झळकावले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याशिवाय, अभिषेकने शुभमन गिलचा विक्रमही मोडला आणि भारतासाठी टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला.
...