⚡ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिल्यांदाच मोठा पराक्रम
By Nitin Kurhe
सध्या दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतही टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना जिंकून टीम इंडियाने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.