sports

⚡'तुम्ही खेळाडूंच्या आकडेवारी बद्दल बोलता, पण...',

By Nitin Kurhe

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी हेच म्हटले आहे... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सतत सामने जिंकत आहे. आतापर्यंत स्पर्धेत भारताने सलग 4 सामने जिंकले आहेत, परंतु रोहित शर्मा फलंदाज म्हणून आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे.

...

Read Full Story