By Nitin Kurhe
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांनी अंतिम सामनाही 97 धावांच्या एकतर्फी फरकाने जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाच्या बॅटमधून शानदार शतक झळकले.
...