⚡गडचिरोलीमध्ये दुर्दैवी अपघात! इंद्रावती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा बुडून मृत्यू
By Bhakti Aghav
सर्व मृत मुले तेलंगणातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हापासून आराम मिळवण्यासाठी मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती, परंतु अचानक ती जोरदार प्रवाहात अडकली आणि खोल पाण्यात बुडाली.