महाराष्ट्र

⚡ हा पक्ष आहे की चोरांचा बाजार? - ठाकरे

By Vrushal Karmarkar

नुकसान कुणाचे झाले? शेतकऱ्यांचे. आजचे शिंदे-फडणवीस सरकार फक्त घोषणा करत आहे. एका शेतकऱ्याला 33 रुपयांचा दिलासा मिळाला, ही काय गंमत आहे. आज शेतकरी विचारतोय काय खावे? अन्न देणार्‍याने अन्नधान्य मागावे हे फार खेदजनक आहे.

...

Read Full Story