By Vrushal Karmarkar
नुकसान कुणाचे झाले? शेतकऱ्यांचे. आजचे शिंदे-फडणवीस सरकार फक्त घोषणा करत आहे. एका शेतकऱ्याला 33 रुपयांचा दिलासा मिळाला, ही काय गंमत आहे. आज शेतकरी विचारतोय काय खावे? अन्न देणार्याने अन्नधान्य मागावे हे फार खेदजनक आहे.
...