मला वाटते की केंद्रानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची माहिती दिली आहे. तसेच जर कोणी निरपराध व्यक्तीला फसवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते.
...