शिवसेना (Shiv Sena) आमदार आशीष जयस्वाल ( Ashish Jaiswal) हे काँग्रेसबाबत (Congress) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये समावेश करुन घेतला आणि मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले, असे विधान करुन आशीष जयस्वाल यांनी खळबळ उडवून दिली आहे.
...