पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'देशभरातील केंद्रीय तपास यंत्रणेचा टाईमिंग आपल्याला माहीत आहे. पश्चिम बंगाल असो, झारखंड असो वा महाराष्ट्र, निवडणुका आल्या की, कोणत्याही राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय पाठवले जाते. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि शिवसेना घाबरणार नाही.
...